देशात आगामी काळात वीज संकट निर्माण होऊ नये म्हणून सरकार लवकरच विजेच्या सर्व पर्यायी स्रोतांचे अध्ययन करत असल्याची माहिती देत आता आगामी काळात सूर्याच्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी 'सौर ऊर्जा मिशन' राबविण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा समन्वय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली।
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींत झालेली वाढ आणि आगामी काळात निर्माण होणाऱ्या विजेच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी अक्षय ऊर्जा, आणि सौर ऊर्जेचे संवर्धन गरजेचे असल्याचे मतही पंतप्रधानांनी या बैठकीत व्यक्त केले।
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें