अंदमान निकोबार आणि चेन्नईला शुक्रवारी भुकंपाचे धक्के जाणवल्याने काही वर्षांपुर्वी झालेल्या त्सुनामीची आठवण या भागातील नागरिकांना काल पुन्हा झाली।
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमानला 6।7 रिश्टर स्केलचे दोन धक्के जाणवले, तर चेन्नईलाही 6.7 रिश्टर स्केलचे भुकंपाचे धक्के जाणवले.
यात कोणत्याही स्वरुपाची अर्थ अथवा मनुष्यहानी झाली नसल्याचे यानंतर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें