नाशिक - नाशिक शहर व जिल्ह्यांत सोमवारपासून सुरू असलेली संततधार मंगळवारी सकाळपर्यंतही कायम आहे.
बऱ्याच प्रतिक्षेनंतर पाऊस सुुरू झाल्याने खरीपाचे धोरण काय असावे या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे आज तज्ज्ञांची बैठक होत आहें.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें