बंगळूर - एकापाठोपाठ एक सामन्यांमुळे खेळाडू थकल्याच्या कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विधानाला आता भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यानेही पाठिंबा दर्शविला आहे।
एका पाठोपाठ एक सामने खेळणे खेळाडूसाठी सोपे नसल्याचे मत कुंबळेने व्यक्त केले आहे।
दोनच दिवसापुर्वी धोनीने अशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ ८४ तासांपैकी ३६ तास मैदानावर असल्याचे सा ंगून सामन्यांच्या नियोजनावर नाराजीचा सूर आळवला होता।
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें