पाणीकपात नाही ! पुण्यात पाणीकपात करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसून येत्या पंधरा जुलैपर्यंत पुरेलइतका साठा आहे। त्यामुळे तोपर्यंत पाणीकपात करण्याची वेळ येणार नाही, असे पाटबंधारे खात्याने स्पष्ट केले आहे.
त्यानंतरही वेळ आलीच, तर महापालिका आणि सर्वांशी चर्चा करूनच पुढील विचार करण्यात येईल, असे खात्याकडून सांगण्यात आले. पंधरा जुलैपर्यंतचा साठा असल्यामुळे पाटबंधारे विभागाचे नियोजन चुकलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें