शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधील संपादकीय लेखात ठाकरे यांनी म्हटले आहे, की 85 वर्षीय लक्ष्मणानंद ओरीसात ख्रिस्ती मिशन-यांकडून गरीब आदिवासींच्या धर्मांतरणास विरोध करीत असल्यामुळेच त्यांची हत्या केली गेली आहे.
ठाकरे यांनी धर्मनिरपेक्षवादी असल्याचा दावा करणा-या कांग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्यांना लक्ष्य करताना टीका केली आहे, की ओरीसात लक्ष्मणानंद यांची हत्या केल्याच्या घटनेचा या पक्षांनी निषेध का केला नाही.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें